पावसाच्या पाण्याचा निचरा न झाल्यामुळे पाणी रस्त्यावर तुंबून
खानापूर रोड, आर. पी.डी चौक दुसरा क्रॉस येथे मागील काही वर्षा पासून पावसाच्या पाण्याचा निचरा न झाल्यामुळे पाणी रस्त्यावर तुंबत आहे. रस्त्याला दोन्ही बाजूला...
बेळगाव महापालिकेत बांधकाम स्थायी समिती बैठक
बेळगाव महापालिकेत बांधकाम स्थायी समिती बैठक पार पडली .यावेळी महापौर मंगेश पवार यांच्यासमोर नगरसेवकांनी अधिकाऱ्यांना जाब विचारला.यावेळी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना बैठकीत उभे राहायला सांगून...
ऑपेरेशन सिंदूर -बेळगावच्या नागरिकांना भुरळ
बेळगाव: मैनाबाई फाउंडेशनचे अध्यक्ष शिवा चौगुले यांनी भारत-पाकिस्तान युद्धात ऑपरेशन सिंदूरच्या ऐतिहासिक विजयाच्या निमित्ताने देशभक्तीचा उद्घोष करत भारतीय सैन्याची प्रशंसा केली आहे. आपल्या थार...
बेळगांम जिल्हा रोलर स्केटिंग असो च्या स्केटर्स ची चमकदार कामगिरी
बेलगाम जिल्हा रोलर स्केटिंग असो चे स्केटर्स बंगलोर येथे झालेल्या विभागीय स्केटिंग स्पर्धा व गोवा येथे झालेल्या 7 व्या खुल्या राज्यस्तरीय स्पर्धेत चमकदार कामगिरी...
बेळगावात मराठा जगदगुरू श्री मंजूनाथ स्वामीजींच्या सान्निध्यात भक्तीमय संध्या संपन्न
बेळगाव, १४ मे २०२५ – बेळगावातील वडगाव येथील पटवर्धन ले-आऊट गार्डनमध्ये आज दुपारी एक अध्यात्मिक, सांस्कृतिक आणि भक्तीमय कार्यक्रम अत्यंत उत्साहात पार पडला. या...
गर्लगुंजी वेंटेड डॅम काम त्वरित करा सहायक कृषी निर्देशक यांना निवेदन
गर्लगुंजी येथील बिर्जे शेत सरकारी नाल्यावर वेंटेद डॅम चे काम त्वरित पूर्ण करा असे निवेदन ग्राम पंचायत सदश प्रसाद पाटील यांनी सहायक कृषी निर्देशक...
पतीला सोडून येताना अंः तकरण जड जवानांच्या पत्नी च्या भावना
भारत व पाकिस्तानमधील युद्धजन्य परिस्थितीमुळे जम्मू-काश्मिरमधून बेळगावात परतलेल्या जवानाच्या कुटुंबाने तेथील परिस्थिती सांगितली भारतीय सैनिक पाकिस्तानबरोबर लढत आहेत. तीन दिवसांपूर्वी आम्ही जम्मू आणि काश्मीरहून...
राकसकोप जलाशयातील पाणी बेळगावकरांना पुरणार जून अखेरपर्यंत
बेळगाव शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या राकस्कोप जलाशयात अवघे 2 महिनाभर पुरेल इतका पाणी साठा शिल्लक राहिला आहे.जून महिना अखेरपर्यंत राकस कोप जलशयात पाणी शिल्लक राहिले...
विमा नाकारल्यामुळे अतिरिक्त जिल्हा ग्राहक निवारण न्यायालयाकडे तक्रार
अपघातात गंभीर जखमी झालेल्याव्यक्तीला विमा कंपनीने तुम्हाला कॅन्सर झाला आहे असे सांगून विमा देण्यास नकार दिला होता. मात्र, ग्राहक न्यायालयाने अपघात घडल्यानंतर विमा हा...
राज्य सरकारने बियरवरील अबकारी कर १० टक्क्यांनी वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. यासंदर्भातील आदेश दिला असून सात दिवसांच्या आत आक्षेप नोंदवावा, असे सांगितले आहे.राज्यात बियरवरील...