No menu items!
Friday, March 14, 2025

दारूच्या नशेत केला खून

Must read

शिल्लक कारणावरून एका महिलेने भोसकून एका तरुणाची हत्या केल्याची घटना शहरातील कीर्ती हॉटेल जवळ काल रात्री सव्वा दहा वाजण्याच्या सुमारास घडली आहे.

या घटनेत नागराज भीमसी रागी पाटील वय 28 राहणार तारीहाळ हा मृत्यू झालेला आहे दारूच्या नशेत एका महिलेने चाकू घेऊन त्याच्यावर हल्ला केला. या घटनेत त्याचा मृत्यू झाला.

नागराज हा व्यवसायाने गवंडी होतात व शनिवारी आपल्या गावच्या यात्रेकरिता कराडहून तारीहाळ ला आला होता तसेच बेळगावला खरेदी करण्यासाठी तो आला असता रात्री त्याचा खून झाला

सदर महिलेने दारूच्या नशेत तर्रर्रर्र झाली होती.यावेळी ती नागराज याच्या जवळ आली आणि तिने मोबाईल मागितला यावेळी आरडाओरड केली असल्याने तू कोण असा प्रश्न नागराज ने विचारला असता तिने आपल्या साडी आडून चाकू काढला आणि नागराज च्या छातीवर वार केला

यावेळी रक्तबंबाळ झालेला नागराज ला इस्पितळात घेऊन जात असताना वाटतच मृत्यू झाला सदर घटनेची नोंद मार्केट पोलिसांकात झाली आहे सोनू पोलिसांनी या महिलेला ताब्यात घेतले आहे.

जयश्री पवार असे नागराज वर वार केलेल्या महिलेचे नाव असून ती कंग्राळी के एच येथील रहिवासी आहे

- Advertisement -spot_img

More articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisement -spot_img

Latest article

error: Content is protected !!