AUTHOR NAME
Akshata Naik
4138 POSTS
0 COMMENTS
विवेकानंद मल्टीपर्पज सौहार्द सहकारी सोसायटीची चौदावी सर्वसाधारण सभा उत्साहात
बेळगांव ः येथील कॉलेज रोडवरील सुप्रसिध्द विवेकानंद मल्टीपर्पज सौहार्द सहकारी सोसायटीची चौदावी वार्षिक सर्वसाधारण सभा रविवारी उत्साहात पार पडली. अध्यक्षस्थानी चेअरमन कुमार पाटील होते.वैष्णवी...
स्कूल गेम्स जिल्हा रोलर स्केटिंग चॅम्पियनशिप आणि निवड चाचणी 2025
सार्वजनिक शिक्षण खाते बेळगावी आणि बेळगाव जिल्हा रोलर स्केटिंग असोसिएशनचा वतीने आयोजित स्कूल गेम्स जिल्हा रोलर स्केटिंग चॅम्पियनशिप आणि निवड चाचणी 2025 शिवगंगा स्पोर्ट्स...
मराठा युवक संघाच्या आंतर शालेय जलतरण स्पर्धेच्या पहिल्या दिवसाचा निकाल जाहीर
मुले गट क्रमांक सहा रीश बिर्जे कामधेनु स्कूल दोन सुवर्णा, एक रौप्य, अभियंत पवार बॅनियन स्कूल एक सुवर्ण, एक रौप्य एक कांस्य, सम्राट मलाई...
मराठा युवक संघाच्या विसाव्या भव्य आंतरराज्य अंतर शाळा व आंतर कॉलेज जलतरण स्पर्धेला मोठ्या उत्साहात सुरुवात
गोवावेस येथील महानगरपालिकेच्या जलतरण तलावावरती मराठा युवक संघ, आबा स्पोर्ट क्लब व हिंदी स्पोर्ट्स क्लब यांच्या सहकार्याने आंतरराज्य अंतर शाळा व कॉलेज यांच्या स्पर्धेला...
रविवारी मद्यविक्रीवर बंदी
बेळगाव तालुक्यात सार्वजनिक शांतता आणि कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिस आयुक्तालयाच्या कार्यक्षेत्रात १४ सप्टेंबर रोजी मद्यविक्री बंदी घालण्यात आली आहे. ईद-मिलाद उत्सवाची १४ सप्टेंबर...
भारत पाकिस्तान क्रिकेट सामना रद्द करण्याची मागणी
जम्मू-काश्मीरमधील पेहलकम हल्ल्याला ५ महिने झाले आहेत. २६ शहीदांच्या कुटुंबियांचे अश्रू अजूनही थांबलेले नाहीत. आणि आता पाकिस्तानसोबत क्रिकेट सुरू करून भारतीयांचा मोठा विश्वासघात केला...
निप्पाणी गांधी हॉस्पिटल कडे लक्ष देण्याची मागणी
निपाणी तालुका झाले नंतर निपाणी शहर व तालुकाअंतर्गत म्हणावी तशी प्रगती झालेली नाही सध्या गांधी हाँस्पिटल निपाणी याठीकाणी किडणी आजाराचे पेशंटना सोयीचे व्हावे म्हणून...
बेळगाव शहर विभागातील प्राथमिक आणि उच्च माध्यमिक शाळेतील विद्यार्थ्यांसाठी क्रीडा स्पर्धेचे उद्घाटन
बेळगाव उत्तरचे आमदार आसिफ (राजू) सेठ यांनी बेळगाव शहर विभागातील प्राथमिक आणि उच्च माध्यमिक शाळेतील विद्यार्थ्यांसाठी तालुकास्तरीय विभागीय क्रीडा स्पर्धेचे उद्घाटन केले.या कार्यक्रमामुळे विविध...
अबब सहा महिन्यांचे १.२० कोटीचे वीजबिल थकले
महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्न सर्वोच्च न्यायालयात दाखल झाल्यानंतर बेळगाव आणि सीमाभाग आपल्या हातातून जाईल, या भीतीतून कर्नाटक सरकारने हलगा येथे उभारलेल्या सुवर्णसौधची अवस्था बकाल झाली आहे....
सीमाकक्षात झालेल्या तज्ञ समितीच्या बैठकीत युवा समितीच्या शिष्ठमंडळाने सीमाभागात होणाऱ्या अन्यायाबाबत दिली माहिती
बेळगावसह सीमाभागातील मराठी माणूस हा गेली सत्तर वर्षे येथील कर्नाटक सरकार व प्रशासनाकडून होणाऱ्या भाषिक अत्याचाराचा बळी ठरत आला आहे, कर्नाटकी प्रशासनाकडून फक्त कन्नड...