No menu items!
Saturday, May 31, 2025

रामतीर्थ नगरच्या विकासासाठी राखून ठेवलेला निधी पूर्णत: वापरण्यात यावा-नागरिकांची मागणी

Must read

रामतीर्थ नगर परिसरातील रहिवाशांनी आज आंदोलन करून बेळगाव नागरी विकास प्राधिकरणाच्या आयुक्तांना निवेदन सादर करून योजना क्रमांक 35, 43, 43 अ अंतर्गत कणबरगी आणि रामतीर्थ नगरच्या विकासासाठी राखून ठेवलेला निधी पूर्णत: वापरण्यात यावा, अशी मागणी केली.

गेल्या 24 वर्षांपासून रामतीर्थ शहराच्या विकासासाठी प्राधिकरण स्थापन करण्यासाठी अनेक वेळा विनंती करूनही जिल्हा प्रशासनाने प्रतिसाद दिला नसल्याची तक्रार यावेळी निवेदनाद्वारे करण्यात आली .

शहरातील मूलभूत सुविधांपासून रामतीर्थ वंचित आहे. तो बुडा (नागरी विकास प्राधिकरण)येथून विकसित करावा, अशी मागणी त्यांनी केली.
यावेळी म भाजप सदस्य हनुमंता कोंगाळी, सुरेश यादव, गणाचारी आदी उपस्थित होते.

- Advertisement -spot_img

More articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisement -spot_img

Latest article

error: Content is protected !!