बेळगाव मनपाचा दुकानदारांना दणका
बेळगाव शहराच्या मध्यभागी असलेले सर्वात जुने व्यापारी संकुल पाडण्याचा निर्णय बेळगाव महानगरपालिकेने घेतला आहे.महानगरपालिकेने अनेक दशकांपासून संकुलात व्यापार करणाऱ्या दुकानदारांना बजावलेल्या नोटीसमुळे त्यांची झोप...
श्री गणेश जयंती निमित्त विशेष कार्यक्रम
गणेश जयंती निमित्त आज विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे .आज सकाळी येथील कपिलेश्वर देवस्थानाtiगणेश अथर्वशीर्ष पठण करून विशेष रुद्राभिषेक करण्यात आला .त्यानंतर पाळणा...
तारांगण व आयएमए मार्फत कर्करोग जनजागृती कार्यक्रम
उद्या दिनांक 4 फेब्रुवारी २०२२ रोजी जागतिक कर्करोग दिन यानिमित्त तारांगण व इंडियन मेडिकल असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने कर्करोग जनजागृती अभियान कार्यक्रमाच्या अंतर्गत महिलांसाठी...
सौ प्रितीलता गजानन हावळ यांनी केला मरणोत्तर नेत्रदानाचा संकल्प
बेळगाव:येथील जायंट्स आय फौडेशनच्या नेत्रदान जागृती संकल्प अभियाना अंर्तगत इंद्रप्रस्थ नगर येथील प्रितीलता गजानन हावळ यांनी सामाजिक बांधीलकी जपत नेत्रहीनांना दृष्टि लाभ व्हावा या...
जिल्हाधिकाऱ्यांनी परवानगी दिल्यास रद्द होऊ शकतो परवाना
एपीएमसीच्या मिटिंग हॉलमध्ये मासिक बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी या बैठकीत संचालकांवर व्यापाऱ्यांनी आरोप-प्रत्यारोप केले. याप्रसंगी बैठकीत जय किसान खासगी होलसेल भाजी मार्केट...
उचगाव येथील प्राथमिक मराठी शाळेच्या, 1991-92 च्या, 7 वी च्या माजी विद्यार्थ्यानी आपल्या योगदानातून, या वर्षात एक स्तुत्य उपक्रम सुरू केला. शाळेचा सर्वांगीण विकास...
माघी श्री गणेश जयंतीचे महत्व काय?
गणेशलहरी ज्या दिवशी प्रथम पृथ्वीवर आल्या, म्हणजेच ज्या दिवशी गणेशजन्म झाला, तो दिवस होता माघ शुद्ध चतुर्थी. तेव्हापासून गणपतीचा आणि चतुर्थीचा संबंध जोडला गेला....
पाळणाघर करा मात्र अंगणवाडीमध्ये नको
सरकारने एक आदेश जारी केला आहे. त्या आदेशामध्ये अंगणवाडीत पाळणाघर सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र अंगणवाडी कर्मचाऱ्यांना आधीच असलेल्या कामांमधून सवड मिळत नसल्याने...
ठिबक सिंचन विभागांला आर्थिक मदत
बेळगाव : फलोत्पादन खात्यातर्फे २०२१-२२ मध्ये प्रधानमंत्री कृषी सिंचाई योजनेंतर्गत सूक्ष्म ठिबक सिंचन विभागांना आर्थिक मदत देण्यात येणार आहे. सरकारची ही सुविधा सर्व स्तरातील...
खानापूर तालुक्यातील जंगलात उद्या शुक्रवार पासून 45 दिवस चालणार व्याघ्र गणना
बेळगाव - चार वर्षांतून होणारी व्याघ्रगणना उद्या 4 फेब्रुवारीपासून सुरू होत आहे. बेळगाव विभागीय वनक्षेत्राच्या खानापूर तालुक्यातील जंगलात वाघांचे वास्तव्य आहे.भिमगड संरक्षित अभयारण्य नागरगाळी,...



